भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "विश्वविख्यात प्रवक्ते, शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की हा दिल्लीचा डाव?" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे."...या प्रस्तुत प्रसंगी "जाणता राजा" हरला नाही, तर तो जिंकला... हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात "भाट" ठेवलेले असतातच... वेगवेगळ्या "माध्यमातून" भाट आपलं काम चोख करीत आहेत. विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..? आमचं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Comments
Post a Comment